बातम्या

महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली 

सकाळ न्यूज नेटवर्क

भारतातील सर्वात जास्त वारसास्थळांचा मान महाराष्ट्राला मिळालाय. दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा आणि कलात्मक वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झालाय.

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या 42 व्या ही घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Today's Marathi News Live : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

SCROLL FOR NEXT