बातम्या

कावेरी नदी प्रश्नावर सुप्रिम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल..

सकाळ न्यूज नेटवर्क

कावेरी नदी प्रश्नावर सुप्रिम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. नदीवर कोणतही राज्य आपला हक्का गाजवू शकत नाही, असा सज्जड दम यावेळी सुप्रीम कोर्टानं दोन्ही राज्यांना दिलाय.  सोबतच तामिळनाडूला 177.25 टीएमसी तर कर्नाटकला अतिरिक्त 14.75 टीएमसी पाणी देण्याचं या निकालातून स्पष्ट करण्यात आलंय.  2007 साली कावेरी वॉटर डिस्पूट ट्रिब्यूनलनं तामिळनाड़ूला 419 तर कर्नाटकला 270 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय देण्यात आला होता. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर कोणतंही राज्य स्वतःचा हक्का गाजवू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. दरम्यान सुप्रीक कोर्टानं दिलेल्या निकालाची अंमलबजाणी केंद्र सरकारनं करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आलेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

SCROLL FOR NEXT