Nandurbar News Saam Tv
ऍग्रो वन

विज वितरण कंपनीचा हलगर्जी; दोन शेतकऱ्यांचा ऊस जळुन खाक

यामुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.

दिनू गावित

नंदुरबार - तालुक्यातील हाटमोहीदा शिवारात दोन शेतकऱ्यांचा (Sugarcane) ऊस जळुन खाक झाला आहे. ही आग (Fire) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळेच लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी (Farmer) केला आहे. शेतातुन जाणाऱ्या तारा अतिशय खाली लोंबकळत होत्या आणि त्यातुन शॉट शर्कीट झाल्यामुळे ठिंणग्या देखील निघत असल्याची तक्रार लाईनमन यांच्याकडे केली होती.

हे देखील पहा -

मात्र वरिष्ठांनी त्याकडे दुलर्क्ष केल्याने शॉटशर्कीट होऊन ऊसाला आग लागून हाटमोहीदा येथील गिरधर पाटील आणि युवराज पाटील यांच्या शेतातील ऊस जळुन खाक झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. यावर महावितरण कडून तात्काळ भरपाई न मिळाल्यास आत्मदहणाचा इशारा देखील संबंधीत शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत महावितरणच्या अभियंत्यानी घटनास्थळी भेट देत पंचनामा देखील केला आहे. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात अशा पद्धतीन ऊस जळल्याची ही तिसरी घटना असल्याने याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर लाठीचार्ज; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT