अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!  विनोद जिरे
ऍग्रो वन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!

विनोद जिरे

बीड - गेल्या काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे Rain , शेतीचे Farmer अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला Farmerआर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana आक्रमक झाली आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत मिळावी, शिवाय चालू वर्षाच्या पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करून 100 टक्के पीकविमा मंजूर करावा, यासह विविध मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी, आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. आज वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथून ही पदयात्रा सुरू झाली असून दोन मुक्काम करून 17 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT