अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!  विनोद जिरे
ऍग्रो वन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!

वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथून ही पदयात्रा सुरू झाली

विनोद जिरे

बीड - गेल्या काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे Rain , शेतीचे Farmer अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला Farmerआर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana आक्रमक झाली आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत मिळावी, शिवाय चालू वर्षाच्या पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करून 100 टक्के पीकविमा मंजूर करावा, यासह विविध मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी, आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. आज वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथून ही पदयात्रा सुरू झाली असून दोन मुक्काम करून 17 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT