Jalna News Saam tv
ऍग्रो वन

Jalna News: रब्बीत वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या

रब्बीत वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनास सुरवात केली. रब्‍बी हंगामात पिकांना पाण्याची आवश्‍यकता असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. (Letest Marathi News)

यंदा जिल्ह्यात चांगला (Rain) पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली आहे. पिकंही चांगली तरळू लागली. मात्र पाणी द्यायची वेळ आली असताना वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून बिलाच्या (Jalna News) वसुलीसाठी आडून पाहिले जात आहे. हजारो शेतकऱ्यांची वीज खंडीत केली आहे.

शेतकरी संतप्‍त

आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असताना त्यात आता रब्बी पिकांवर महावितरणच्या रुपाने सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या मागणीसाठी भोकरदन येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालयासमोर शेतकर्यांनी ठिय्या सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT