काढणीला आलेले मूग, उडीदासह खरीप पिके धोक्यात विनोद जिरे
ऍग्रो वन

काढणीला आलेले मूग, उडीदासह खरीप पिके धोक्यात

जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी संकटात...

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यातील अनेक भागात संततधार पावसाने Rain काढणीला आलेले मूग, उडीद व खरीप पिके Crop धोक्यात आली आहेत. ऐन काढणीच्या वेळी पाच ते सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मूग आणि उडीद पिकाच्या शेंगा कुजून गळू लागल्या आहेत. तसेच काही ठिकाणी भिजल्यामुळे शेंगा उगवूंन येऊ लागल्या आहेत. सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागत असून पावसाच्या पाण्याने शेंगा सडत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे कापसावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत, पावसाने ओढ दिल्याने, उडीदाचे उत्पन्न घटले. त्यात आता काढणीला सुरुवात करायची तोच, संततधार पावसाने मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT