PM Kisan Yojana
PM Kisan Yojana Saam tv
ऍग्रो वन

PM Kisan Yojana: अद्याप २३ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी

जयेश गावंडे

अकोला : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता हवा असल्यास प्रत्येक शेतकऱ्याने (Farmer) बँक खात्यासोबत आधार जोडणे आवश्यक आहे. परंतु, (Akola News) जिल्‍ह्यातील अद्याप २३ हजार २३२ शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी राहिलेली आहे. (Tajya Batmya)

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला तीन समान हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपये हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने बँक खात्यासोबत आधार जोडणे अनिवार्य असून पोस्ट ऑफिसने प्रत्येक गावात ही सुविधा गावातच उपलब्ध करून दिली आहे.

शेतकऱ्याने बँक खात्यासोबत आधार जोडणीसाठी पोस्ट ऑफिसने प्रत्येक गावात आधार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या १५ मेपर्यंत गावातच शेतकऱ्यांना आधार जोडणी करता येणार आहे. जिल्ह्यात अद्याप आधार जोडणी बाकी असलेल्या २३ हजार २३२ शेतकऱ्यांना गावातच बँक खात्यासोबत आधार जोडावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

SCROLL FOR NEXT