Video
Varsha Gaikawd News| महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही - गायकवाड
महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही असा घणाघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केला. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर नसीम खान यांनी नाराजी दर्शवली होती.
महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही असा घणाघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर नसीम खान (Nasim Khan) यांनी नाराजी दर्शवली होती. पण खान नाराज नाही असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले. लोक माझ्या पाठीशी आहेत, सध्या महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, भाजपचा उमेदवार मच्छी बाजारात फिरताना नाकाला लावून फिरतो असेही गायकवाड म्हणाल्या. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत असेही गायकवाड म्हणाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.