Jalgaon Heat Wave News | उन्हाचा तडाखा, जळगावात थेट कलम 144 लागू!

Jalgaon Heat Wave News | वाढलेल्या तापमानामुळे जळगावात कलम 144 लागू! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उष्माघाताचे बळी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात थेट कलम 144 लागू करण्यात आलं आहे. वाढती उष्णता आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेचा कहर वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात 45 ते 46 डिग्री सेल्सियस पर्यंत तापनामाने उच्चांग गाठला आहे. त्यामुळे कामगारांनी भर दुपारी काम करु नये. असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत. पुढच्या एका आठवड्यापर्यंत जळगावात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तोपर्यंत कलम 144 लागू असणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com