

पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सकाळ', 'साम टीव्ही' आणि 'इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या 'अपेक्षा तरुणाईच्या' या विशेष कार्यक्रमात तरुणाईने राजकारण्यांवर हल्लाबोल केला. निवडणुका म्हणजे केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' झाल्या असून, 'नोटा दो, वोट लो' या संस्कृतीमुळे खरा विकास मागे पडत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सध्या निवडणुकांचा कार्यक्रम हा इव्हेंट मॅनेजमेंट झालंय. निवडणुका झाल्यानंतर नेत्यांचा काही संबंध असतो. आधी नेते शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आता तसे नाहीये.
पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सकाळ', 'साम टीव्ही' आणि 'इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या 'अपेक्षा तरुणाईच्या' या विशेष कार्यक्रमात तरुणाईने राजकारण्यांवर हल्लाबोल केला. निवडणुका म्हणजे केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' झाल्या असून, 'नोटा दो, वोट लो' या संस्कृतीमुळे खरा विकास मागे पडत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सध्या निवडणुकांचा कार्यक्रम हा इव्हेंट मॅनेजमेंट झालंय. निवडणुका झाल्यानंतर नेत्यांचा काही संबंध असतो. आधी नेते शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आता तसे नाहीये. पुण्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब मगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चा झाल्या. त्यात महिला सुरक्षेचा मुद्दा, ट्राफिक, कचरा, पाणी समस्यांपासून अनेक स्थानिक समस्यांचा ऊहापोह झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.