कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. नाफेड आणि एनसीसीएने खरेदी केलेला कांदा बाजारात येतो आहे. त्यातच आता बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसात कांद्याचे भाव निम्म्यावर आलेले आहेत. कांद्यामुळे बळीराजाचा चांगलाच वांदा झाला आहे. त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
कांद्याचे भाव मागच्या दहा दिवसात अर्ध्या किमतीवर आलेले असल्याने कांद्याने बळीराजाला चांगलच रडवलं आहे. लाल कांद्याची आवक वाढली असल्याने आता भावात घसरण झालेली बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडून आता 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.