दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

PM Modi Bold Statement On Terrorism: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने २२ मिनिटांत बदला घेतला. "सिंधू ते सिंदूर" पर्यंतच्या कारवाईत पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला असून दहशतवाद्यांचे आका आता झोपही घेऊ शकत नाहीत.

पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला असून 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधुरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला. या आधी दहशतवाद्यांना पोसणारे निश्चित असायचे. एखादा हल्ला क्ला तर त्यांचे आका निवांत असायचे. पण आता त्यांना आकांना झोप येत नाहीये. त्यांना माहिती आहे असे काही केले तर भारत येईल आणि त्यांना सोडणार नाही. सिंधु पासून ते सिंदूरपर्यंत भारताने कारवाई केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना चंगलीच अद्दल शिकवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com