Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी सभांना गर्दी होते का यावर बोलताना आम्ही काय पैसे वगैरे देऊन लोकं जमा करत नाही असं थेट सांगितलंय.

Jayant Patil On Election Campaign | साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी सभांना गर्दी होते का यावर बोलताना आम्ही काय पैसे वगैरे देऊन लोकं जमा करत नाही असं थेट सांगितलंय. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही सभांना भरपूर गर्दी असते असं जयंत पाटील म्हणालेत. त्याचबरोबर अजितदादांना चारच जागा देण्यात आल्या यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सुरूवातीला अजितदादांच्या बोलण्यात भलतंच काहीतरी यात होतं. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवायला हवा की नाही याचा विचार करायला हवा होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com