- रणजीत माजगावकर
Kolhapur News : वैयक्तिक वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने शिरोळ (shirol) तालुक्यातील नांदणी (nandani) येथील तीर्थराज भरतकुमार उपाध्ये या युवकाचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (local crime branch kolhapur) चौघांना अटक (arrests) केली आहे. (Maharashtra News)
एलसीबीने दिलेल्या माहितीनूसार तीर्थराज उपाध्ये आणि संशयित अण्णासो कजयप्पा यांच्यात वैयक्तिक वाद होता. या वादातूनच कजयप्पा यांनी त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने तीर्थराज यांचे चार चाकीतून जयसिंगपूर रेल्वे स्थानकावरून अपहरण केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.