VIDEO: Mumbai ला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा वाढला Saam TV
Video

VIDEO: Mumbai ला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा वाढला

Uday Satam

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांचा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत मुंबईत 71.02 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे.तर तुलसी, विहार आणि मोडक सागर धरण ओसंडून वाहत आहेत. अप्पर वैतरणा धरणात 39.41 टक्के पाणीसाठा, मोडक सागर धरणात 100 टक्के पाणीसाठा, तानसा धरणात 98.61 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा धरणात 69.40 टक्के पाणीसाठा, भातसा धरणात 69.20 टक्के पाणीसाठा, विहार धरणात 100 टक्के पाणीसाठा तर तुलसी धरणात 100 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT