Latur Water Crisis SAAM TV
Video

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

Saam TV News

लातूर : लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई सुरू आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात १५ दिवसांतून एकदाच पाणी येतं. जिल्ह्यातल्या २५ गावांना टँकरने पुरवठा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात पाण्याचे आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठ प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत आहे. पाणी प्रश्नाने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. टँकर जेव्हा वाड्या आणि वस्त्यांमध्ये येतो तेव्हा लोक हंडा घेऊन टँकरकडे पळत जातात. पाणी प्रश्नामुळे गावकऱ्यांचे जीवन हालाखीचे झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT