Ajit Pawar And Jayant Patil  Saam TV
Video

Video : दिल्लीत जावून खुर्च्या टिकवता..कांद्याचा विषय मांडायला वेळ नाही; जयंत पाटील यांचा टोला

Sandeep Gawade

कांदा निर्यातीचा लोकसभेला जोरदार झटका लागलेला आहे, त्यामुळे कंबर मोडायची वेळ आलेली आहे, चूक झाली माफ करा, असं म्हणत अजित पवारांनी नाशिकमधून शेतकऱ्यांची माफी मागीतली आहे. खुर्च्या टिकवण्यासाठी दिल्लीला जाता मग कांदा उत्पादकांची बाजू मांडायला वेळ मिळाला नाही नाही का, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. जो काम करतो तोच चूकतो, जो कामच करत नाही तो कशाला चुकेल, असंही अजित पवार म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना दिल्लीच्या विरोधात बोलायच्याऐवजी नाशिकमध्ये जावून माफी मागण्याची वेळ आली. कांदा उत्पादकांची बाजू घेऊन दिल्लीला जाऊन बोला. तुमच्या खुर्च्या टिकवण्यासाठी १० वेळा दिल्लीला प्रवास करता, मात्र कांद्याचा विषय मांडायला तुम्हाला वेळ मिळाला नाही, असा टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT