Video

Uddhav Thackeray News : मुंबईत मराठी माणसांना घरं मिळालीच पाहिजे, उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईत मराठी माणसांना घरं मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शेतकऱ्याचे वीजबिल माफ करावे असेही ठाकरे म्हणाले.

Tushar Ovhal

महाराष्ट्राची लूट केली जात आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच मुंबईत मराठा माणसाला घरं मिळालीच पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली. लाडकी बहीण या योजनेच आम्ही स्वागत करतो पण महिला पुरुषांमध्ये भेद न करता लाडका भाऊ किंवा मुलगा अशीही योजना असावी असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav ST Collection : एसटी महामंडळाला गणराया पावला; रत्नागिरी विभागाचं विक्रमी उत्पन्न

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

'Bigg Boss 19' फेम तान्या मित्तलचे साडी प्रेम, पाहा Unseen Photo

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

SCROLL FOR NEXT