लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासावर येऊन ठेपला असताना हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. व्हीव्हीपॅट मशीन वरील मतदान झालेल्या पावत्यांची मोजणी प्रत्येक फेरीच्या मतमोजणी सोबत करावी. अशी मागणी केली आहे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर ही मोजणी करण्यात येत असल्याने. गोंधळ निर्माण होत असल्याचे आष्टीकर म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.