नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व नेते नाशिकला १४ सप्टेंबरला होणार आहे. १४ सप्टेंबरला चर्चासत्र आणि १५ सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.