Video

आदिवासींच्या मागण्यांसाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयाल घालणार घेराव|VIDEO

Adivasi Farmers March To Mantralaya: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून निघालेले लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालाय घेरावाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसांपासून लाल वादळ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधून निघाले आहे. भारतीय किसान सभा आणि माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ रविवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

हातात लाल झेंडा आणि मगाण्यांचे फलक घेऊन पायी निघालेल्या सुमारे 20 हजार मोर्चेकऱ्यांनी रविवारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मिनिटे विश्रांती घेतली. यावेळी मागण्या झाल्या नाही तर 2 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचल्यानंतर मंत्रालायला घेराव घालू, असा इशारा मोर्चकरांनी दिला.

त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, वनजमीन, गायरान धारकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना द्या या प्रमुख मागण्यांसाठी लाल वादळ रस्त्यावर उतरले आहे. हा मोर्चा माजी आमदार जे.पी गावित यांच्या नेतृत्वात निघाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udaipur Tourism : शाही थाटा अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तारीख ठरली, पण सातबारा कोरा कधी होणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

SCROLL FOR NEXT