''लाडकी बहीण योजना बंद केली तर, आणखी १० योजना सुरू करता येतील'', असं वक्तव्य शिंदे गटातील नेते रामदार कदम यांनी केलं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. महायुती सरकारनं रामदास कदमांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचा दावा केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धाऱ्यावर धरलं. शेवटी सरकारला ही योजना बंद होणार नाही, असं सांगावं लागलं.
रामदास कदम नक्की काय म्हणाले?
रामदास कदमांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय. त्यांच्या "लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी १० योजना सुरू करता येतील" या वक्तव्यामुळे सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं. महायुती सरकारने हे व्यक्तिगत मत असल्याचं स्पष्ट करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवल्यानंतर "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही" असं सरकारला जाहीर करावं लागलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.