भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहे. हे सर्व हल्ले भारताने भेदून काढले. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये सध्या तणावाची स्थिति आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सुरक्षा दलांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू आहे.
काहीवेळा पूर्वीच मोदी, तिनही सुरक्षा दलाच्या प्रमुखासोबत बैठक सुरू झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या बैठकीत उपस्थित आहे. काल रात्री जवळपास पाऊसतास या सर्वांमध्ये बैठक पार पडली होती. प्रत्येक हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेत आहे. तसेच आताची बैठक ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत आगामी रणनिती काय यावर सविस्तर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.