India Pakistan tension saam tv
Video

Pakistan News: सिंध प्रांतातील नागरिकांचा संताप; पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा बंगला जाळला|VIDEO

Indus water: भारताने सिंधु करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये सध्या ताणावाचे वतावरण निर्माण झाले आहे, यानंतर तेथील नागरिकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्याचा बंगला जाळून टाकला आहे.

Omkar Sonawane

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत वॉटर स्ट्राईक करत पाणी करार स्थगित केला आहे. मात्र यानंतर आता पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानमध्ये सिंधु नदीच्या पाण्यासाठी सरकारवर हल्ला केला आहे.

पाकिस्तान सरकारने सिंधु नदीवर 6 कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. आणि हे प्रकल्प पंजाब प्रांतात बांधले जाती आणि त्यामुळे सिंध प्रांतातील लोकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन करत थेट घरात शिरले आणि संपूर्ण बंगला हा जाळून टाकला. बांगळ्याबाहेर पार्क केलेल्या वाहनानाही आग लावण्यात आली. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT