PM Narendra Modi addressing a rally where he highlighted India's swift retaliation to the April 22 terrorist attack Saam Tv
Video

दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

PM Modi Bold Statement On Terrorism: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने २२ मिनिटांत बदला घेतला. "सिंधू ते सिंदूर" पर्यंतच्या कारवाईत पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला असून दहशतवाद्यांचे आका आता झोपही घेऊ शकत नाहीत.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला असून 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधुरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला. या आधी दहशतवाद्यांना पोसणारे निश्चित असायचे. एखादा हल्ला क्ला तर त्यांचे आका निवांत असायचे. पण आता त्यांना आकांना झोप येत नाहीये. त्यांना माहिती आहे असे काही केले तर भारत येईल आणि त्यांना सोडणार नाही. सिंधु पासून ते सिंदूरपर्यंत भारताने कारवाई केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना चंगलीच अद्दल शिकवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT