लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचं लोन पसरणार आहे. याचे संकेत खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिलेत. लोकसभा निवडणुकांनंतर जर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही, तर मी माझ्या समाजासह विधानसभा निवडणुकांच्या मैदानात असेल. असा थेट इशाराच दिला. लोकसभा निवडणुकीतही आरक्षाविरोधात बोलणाऱ्यांना पाडा असं म्हणून जरांगेंनी अनेकांचं टेंशन वाढवलं होतं. आता विधानसभेत मनोज जरांगे पाटील उघडपणे उमेदवारांचं नाव घेऊन त्यांना पाडण्याचा समाजाला सांगतील. असा इशाराच त्यांनी दिलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.