Manoj Jarange News Saam Tv
Video

Manoj Jarange News: नोंदी रद्द केल्या तर..288 आमदार पाडू; जरांगेंचा सरकारला थेट इशारा!

Dharashiv News: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला फक्त 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच जरांगेंनी धाराशिवच्या सभेत सरकारला थेट इशाराच दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव: मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये शांतता रॅली पार पडली.या रॅलीदरम्यान जरांगेंनी छगन भुजबळांवर तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.जर कुणबी नोंदी रद्द केल्या तर.. 288 आमदार पाडू असा थेट इशाराच जरांगेंनी सरकारला दिला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर नोंदी रद्द करुन दाखवा, मराठ्यांची ताकद काय असेल तुम्हाला कळेल,असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिलाय.देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना ताकद देत आहेत, भुजबळांमुळे सरकार पडेल, असं देखील मनोज जरांगे भर सभेत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Metro 4: मुहूर्त ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतची ठाणे मेट्रो 4 या दिवशी होणार सुरु; कोणत्या स्थानकावर थांबणार?

Zodiac predictions : आज घेतलेला एक निर्णय बदलू शकतो भविष्य! वाचा १८ डिसेंबरचं सविस्तर पंचांग

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Mawa Barfi Recipe : फक्त ४ पदार्थांपासून बनवा स्वादिष्ट मावा बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

Ram Sutar : शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या काळाच्या पडद्याआड, राम सुतार यांचं निधन

SCROLL FOR NEXT