CBSE Board Saam Tv
Video

डमी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता येणार नाही; CBSE चा इशारा

CBSE Board Decision: डमी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना आता १२वीची परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय आता सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. या प्रवेशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता येणार नाही, असा स्पष्ट इशारा CBSE ने दिला आहे. अशा प्रकारच्या प्रवेशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची असेल, असे CBSEने स्पष्ट केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना वर्गात किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

जर कोणत्याही विद्यार्थ्यांनी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना कोणतीही परीक्षा देता येणार नाही. या शाळांमधील मुले परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाईल. सीबीएसईने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT