Nana Patole News: राज्यातलं सरकार शेतकरीविरोधी आहे असं वक्तव्य नान पटोलेंनी केलंय. नाना पटोलेंनी सरकारवर सडकून टीका केलीये. सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं पटोले म्हणालेत. इतकचं नाही तर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी सुद्धा पटोलेंनी केलीये. राज्यात २७ रुपये दुधाला भाव दिला जातो पण ग्राहक मात्र ४५ च्या वर दरानं खरेदी करतो शेतकऱ्याला लुटण्याचं काम सरकार करत आहे असं पटोले म्हणालेत. तेलंगणाच्या सरकारनं जशी शेतकऱ्याची कर्जमाफी केलीय तशीच कर्जमाफी सरकारनं करावी अशी आमची मागणी आहे असं नाना पटोले म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.