Vidhansabha Election Ashok Chavan SaamTv
Video

Vidhansabha Update : राज्यातील निवडणुका नोव्हेंबेरमध्ये ? अशोक चव्हाणांचे मोठे विधान

Maharashtra Politics : येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि नोव्हेंबेरमध्ये मतदान होईल असा अंदाज अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Saam Tv

Political News : ज्यात विधासभेच्या निवडणूक कधी होणार याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता सत्ताधारी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकांबद्दल एक मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि नोव्हेंबेरमध्ये मतदान होईल असा अंदाज अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच पक्ष कमाल लागले आहेत. महायुतीला लोकसभेला राज्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांनी आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष मविआने देखील विधासभेसाठी आपल्या कार्यकर्त्याना कामाला लावलेले दिसत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूक कधी जाहीर होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ऑक्टोबरमध्ये निवडणूका जाहीर होऊन नोव्हेंबेर महिन्यात मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय ठरवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT