bhaskar jadhav Saam Tv
Video

Maharashtra Assembly: लक्षवेधी मांडण्यासाठी सत्ताधारी आमदार पैसे देतात; भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप, VIDEO

Shocking Allegation: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत महायुतीच्या आमदारांवर एक गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

राज्याचे विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यंदाचे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले. आज ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात एक खळबळजनक आरोप केला. काही सत्ताधारी आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचारांच्या ऑफिसात गेले आणि लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदारांनी विचारलं. भास्कर जाधव म्हणाले, काल काही सत्ताधारी आमदार विधानसभा अध्यक्षांचे जे कर्मचारी आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि विचारले. लक्षवेधी लावण्यासाठी तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला.

एका वर्तमान पत्रात ही बातमी आल्याचा पुरावा देत त्यांनी यावर चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने एवढ्या मतांनी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. विधानसभा अध्यक्ष असताना असे आरोप करणे कितपत योग्य आहे? हे रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. तसेच भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून जे काही पुरावे आहे ते द्यावे जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई करू असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT