भारताची स्वर्गभूमी म्हणून ओळख असलेल्या काश्मीरच्या खोऱ्यात 22 एप्रिल रोजी काही दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन तब्बल 28 पर्यटकांचा जीव बळी घेतला. यानंतर संपूर्ण देश हा काश्मीरमध्ये जाण्यासाठी भयभीत झाला आहे. अनेकांनी आपले तिकीट देखील रद्द केले आहे. मात्र प्रसिद्ध मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी कुठलीही भीती न बाळगता काश्मीरला गेला आहे.
अतुल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले काही फोटो शेअर करत काश्मीरच्या नंदवनचे वर्णन केले आहे. काश्मीरमधील लोक अत्यंत प्रेमळ, नम्र आणि आदरयुक्त आहेत. इथे आल्यावर मला अजिबात भीती वाटत नाहीये. उलट काश्मीरकरांनी माझे आपुलकीने स्वागत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.