Deputy CM Ajit Pawar addressing the crowd at Rahimatpur, Satara moments after removing his turban and putting on a cap during his fiery speech. Saam Tv
Video

Ajit Pawar: फेटा काढला अन् टोपी घातली; अजित पवारांचं जोरदार भाषण, VIDEO

Ajit Pawar Fiery Speech In Rahimatpur Satara: सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण करत भाजपसोबतच्या युतीचा बचाव केला.

Omkar Sonawane

सातारा येथील रहिमतपूर येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार प्रकरणानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाषण केले. ते म्हणाले, मी नुसता बोलत नाही, मी करून दाखवतो, मी कामाचा माणूस आहे. सुनील माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेशिवाय लोकांची कामे होत नाहीत असे सांगत त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ४० हजार कोटी रुपयांपर्यंतचा खर्च वाढल्याचे ते म्हणाले. तसेच पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचे आश्वासन दिले. पण कर्जमाफीसारखी होणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांवर भर देण्याचे आश्वासन देत सातारा मेडिकल कॉलेज आणि सैनिक स्कूलसाठी दिलेल्या निधीचाही त्यांनी उल्लेख केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT