VIDEO: T20 विश्व कप जिंकल्या नंतर भारतीय टीम बारबाडोस मध्ये अडकली. Saam TV
Video

VIDEO: T20 विश्व कप जिंकल्या नंतर भारतीय टीम बारबाडोस मध्ये अडकली.

Team India News: Hurricane Bery या चक्रीवादळाचा टीम इंडियाला फटका, चक्रीवादळामुळे भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T-20 विश्वकप जिंकल्या नंतर भारतीय टीम बार्बाडोस मध्ये अडकली आहे. एअर पोर्ट वरील सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. Hurricane Bery या चक्रीवादळाचा फटका टीम इंडियाला बसला आहे. तसेच या चक्रीवादळ मुळे मोठ्या प्रमाणावर बार्बाडोसचे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. चक्रीवादळामुळे 200 किमी प्रति तास वारे वाहण्याची शक्यता आहे. भारतीय टीमला हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय टीम हॉटेल मध्ये सुरक्षित आहे त्यांना घेऊन येण्यासाठी चार्टट प्लेनचा विचार bcci करत असून , भारतीय टीम भारतात 2 तारीख ला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची मास्टरस्ट्रोक खेळी! राज्यातील 'या' महापालिकेत पहिला सिंधी महापौर

Biscuits Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किटं खाताय? मग तुम्हालाही होत असतील 'हे' धोकादायक त्रास

Banana Chips : घरीच बनवा कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स, वाचा सोपी रेसिपी

SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? ९९% लोकांना कारण माहित नाही

Maharashtra Live News Update: पालघरच्या बिडको परिसरात कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT