नीटच्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. इतकंच नाही तर ज्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत ते एकाच केंद्रावर परीक्षा द्यायला आले होते. त्यामुळे नीटच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. नीटच्या परीक्षेचे आधी पेपर फुटले होते. आता निकालामुळे एकच वाद झाला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पैसे देऊनच असे प्रकार झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यावर NTA ने उत्तर दिले आहे. नीटचा कटऑफ एवढा कसा यावर नीटने म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी चांगले पेपर लिहिल्याने एवढी कटऑफ लागली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.