Pune IT Company News  SAAM TV
Video

Pune IT Company News | पुण्यातील हिंजवडीतील तब्बल 37 IT कंपन्याचं राज्याबाहेर स्थलांतर

पुण्यातील ३७ आयटी कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरित होणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Saam TV News

पुण्यातील ३७ आयटी कंपन्या या राज्याबाहेर गेल्या आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे या कंपन्यानी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडीमुळे आणखी काही कंपन्या राज्याबाहेर जाण्याच्या विचारात आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे आधीच पुणेकर त्रस्त आहेत. त्यात मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी आणखीच वाढली आहे. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने या कंपन्यांनी राज्यातून काढता पाय घेतला आहे. या सगळ्या कंपन्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये होत्या. पण या निर्णयामुळे राज्यातील रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात आणखी चार नव्या कारागृहांसाठी जागा आरक्षित

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं; आजीने भाजी विकून मोठं केलं, UPSC क्रॅक करत कॉन्स्टेबल उदय कृष्णा रेड्डी झाले IPS अधिकारी

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT