Jalgaon News | जळगावमधील वाघोद गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.दूषित पाण्यामुळे 32 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येतेय.मोठ्या वाघोद गावातील 32 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाघोद गावातील पाण्याविषयी बैठक घेतली असून,विषबाधा संदर्भात दंडाधिकारी चौकशी करणार आहेत.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाण्याची चौकशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.