सरकारनामा

अखेर अंतिम वर्षाच्या परिक्षांचा गोंधळ निवळला, परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसूनच देता येणार असल्याची माहिती

साम टीव्ही

अंतिम वर्षांच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसूनच देता येतील, अशी महत्वाची शिफारस कुलगुरूंच्या समितीने केलीय. कुलगुरुंच्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलाय. या समितीने सरकारला परीक्षांच्या आयोजनाबाबत 11 शिफारसी केल्यात. कोरोनामुळे हा निर्णय कित्येक दिवसांपासून अडकला आहे. आता हा अहवाल आता सर्व विद्यापीठांना पाठवण्यात येणार आहे. या अहवालातील शिफारसींच्या आधारे परिक्षांचं नियोजन करून 7 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचं वेळापत्रक सरकारकडे पाठवण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आलेत. त्यामुळे विद्यापीठनिहाय परिक्षांच्या तारखा 7 सप्टेंबरला जाहिर होण्याची शक्यता आहे.

पाहा, सविस्तर व्हिडिओ, परिक्षा नेमक्या कशा आणि कधी असतील?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT