Climate change, crop roots 
बातमी मागची बातमी

तापमान वाढीचा शेतीवर गंभीर परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याचं उत्पादन घटणार

साम टीव्ही

हवामान बदलाचा परिणाम जसा मानवी जीवनावर होतोय, तसाच तो पिकांवरही होतोय.त्यामुळे येत्या काही वर्षात नगदी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कुठे गारपीट.तर कुठे असह्य होणारा उन्हाळा असं चित्र आहे हवामानातील हे बदल पिकांच्या मुळावरही उठलेत.त्यामुळे या बदलांचा विपरीत परिणाम होऊन ज्वारी, बाजरी, तसंच ऊस, गहू, आणि तांदूळ या पिकांचं उत्पादन घटणार आहे.

स्विझर्लंडमधील एका मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या तापमानात २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसची वार्षिक सरासरी वाढ होणं अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने होणार आहे. विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तापमानात काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस इतकी  लक्षणीय वाढ होणार आहे.

हे संशोधन म्हणजे भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा आहे यातून धडा घेऊन योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर मानवाच्या अस्तित्वावरच संकट येईल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT