Punjab Election संजय डाफ
देश विदेश

पंजाब मधील ग्रामीण भागात सरकारचं दुर्लक्ष; ग्रामीण भागातील नागरिकांची तक्रार

सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

पंजाब - मधील शहरी भागाचा जेवढा विकास झाला तेवढा ग्रामीण भागाचा झालेला नाही. पंजाब मधील ग्रामीण भाग अजूनही आहे तसाच आहे. आतापर्यंतच्या सरकारनं फक्त शहरांकडे लक्ष दिलं. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार ग्रामीण भागातील नागरिकांची आहे. पंजाब मधील शेतकरी जरी संपन्न दिसत असला तरी छोट्या शेतकऱ्यांच्या (Farmer) अनेक अडचणी आहे.

हे देखील पहा -

खतं, बियाणं आणि रासायनिक औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळं उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं छोटे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT