नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यू Saam Tv
देश विदेश

नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यू

झारखंड मधील धनबाद मध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : झारखंड Jharkhand मधील धनबाद Dhanbad मध्ये एक भीषण अपघात Accident झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी कार car नदीत river पडल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १ बालक, २ महिलांसह एकूण ५ जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी police मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत.

हे देखील पहा-

गोविंदपूर Govindpur पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा तोल गेला आणि कार नदीत पडली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

स्थानिक लोकांच्या दिलेल्या माहितीवरुन पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमकरिता पथ्वीनियत आले आहेत. अलीकडेच झारखंड मधील लातेहार जिल्ह्यामधील मनिका पोलीस स्टेशन हद्दीत डोमुहान नदीजवळ NH 75 वर बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली होती. या अपघातामध्ये ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला होता, तर २५ जण गंभीर जखमी झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT