काबुल मधून दिल्लीकडे उड्डाण घेताच प्रवाश्यांनी केला भारत मातेचा जयजयकार Twitter/@ANI
देश विदेश

काबुल मधून दिल्लीकडे उड्डाण घेताच प्रवाश्यांनी केला भारत मातेचा जयजयकार (पहा व्हिडिओ)

भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबूल येथून उड्डाण घेतली आहे.

वृत्तसंस्था

काबुलहून Kabul भारताकडे एअर इंडियाचे Air India विमान 1956 ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन नवी दिल्ली Delhi येते दाखल झाले आहे. यात दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. या २ नेपाळी नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आले आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील आपल्या दूतावासातुन  मदत घेण्यात आली.

काबुल मधून त्यांना दुशान्बे येथे आणले आणि दुशान्बे एअरपोर्टवरून  एअर  इंडियाचे विमान दिल्लीत दाखल झाले  आहेत. विमानाने उड्डाण घेताच विमानात उपस्थित भारतीयांनी भारत माता की जय म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

अफगाणिस्तानातील भारतीय नारीकांना काबुल विमानतळावरुन अपहरण केल्यानंतर संबंध देशात मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर ते सुखरूप असल्याची माहिती समोर आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला होता.

त्यातच आता देशासाठी अजुन एक सकारात्मक बातमी आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबूल येथून उड्डाण घेतली आहे. या विमानात १६८ भारतीय नागरिक आहेत. हे युपीच्या गाझियाबादमधील भारतीय हवाई दलाच्या  हिंडन  विमानतळावर  उतरणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT