रामदास आठवले SaamTV
मुंबई/पुणे

मोदी सरकार हे संविधान मजबूत करणार सरकार - रामदास आठवले

या देशातील एनडीएचे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करणारं आणि त्यानुसार चालणारं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : या देशातील एनडीएचे (NDA Goverment) सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संविधानाचा आदर करणारं आणि त्यानुसार चालणारं आहे. शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सतत बाबासाहेबांच्या संविधानाची चर्चा करत असतात हे सरकार संविधान बदलणार नाही तर ते मजबूत करणार आहे. असं वक्तव्य केंद्रीय रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं.

हे वक्तव्य त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधीष्टीत स्मारकाचे भूमिपूजन व नवीन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्या दरम्यान भाषणामध्ये केलं.

तसंच दलित बांधवांमध्ये सध्या एक गैरसमज पसरविण्याच काम सुरु आहे. की संविधानामध्ये (Constitution) बदल केला जाणार आहे मात्र या फक्त अफवा असल्याचं आठवलें यांनी सांगितलं. दरम्यान मोदी सरकारने काश्मिरमधून 370 हटवून तेथिल जनतेला आर्थिक सामाजिक न्याय दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आम्ही संपुर्ण देशात नांदावी अशी आमची इच्छा असल्याचं ते म्हणाले.

तसंच साखर कारखाण्यासाठी देखील सहकार मंत्री अमित शाह मदत करणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं मात्र त्यांच्या बाबतच्या अफवा पसविण्याचं काम केलं जात आहे. मात्र सहकार क्षेत्र मजबूत करण्याच अमित शाह करत असही आठवले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT