पाऊस पडताच मलंगगड परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

पाऊस पडताच मलंगगड परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी...

डोंगर आणि फेसाळलेले धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण जवळील मलंगगड Malanggad परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून येथील डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या आहेत. मलंगगडच्या कुशीवली, आंभे परिसरातील डोंगरावर ढगांची चादर पसरली आहे. डोंगर आणि फेसाळलेले धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. Crowd of tourists in Malanggad area

हे देखील पहा-

गेल्यावर्षापासून कोरोना Corona सर्वत्र कहर मांडला आहे. म्हणून प्रशासनाने पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. मात्र पर्यटक घरी बसून कंटाळलेले आहेत. त्यामुळे आता पाऊस Rain पाडताच पर्यटकांची गर्दी मलंगगड परिसरात होऊ लागली आहे. काल म्हणजे मंगळवारी सायंकाळी कुशीवली गावच्या नदी पात्रात उतरलेल्या पर्यटकांची व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

डोंगराळ भागात पडणाऱ्या पावसामुळे मलंगगडच्या नदीला मोठा पूर येत असतो. मात्र याची पर्यटकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने ते जीव धोक्यात घालून बिनदास्त नदी पात्रात आणि धबधबा परिसरात उतरत आहेत.

हिललाईन पोलिसांनी या परिसरात नाका बंदी देखील सुरू केली आहे .ती फक्त शनिवार आणि रविवारी असते. त्यामुळे इतर दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहेत. आता पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT