Tower अरुण जोशी
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात युवा स्वाभिमान आक्रमक; उंच टॉवरवर विरूगिरी!

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण कडून तोडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा कांदा सह अन्य पिकांना फटका बसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने (Yuva Swabhimani) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीर गिरी आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने (State Government) तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे। दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा ही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले आहे.

हे देखील पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

SCROLL FOR NEXT