Ekburji Dam Saam tv
महाराष्ट्र

Ekburji Dam: वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Washim News वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण क्षेत्र परिसरात आणखी ही जोरदार (Rain) पाऊस न झाल्याने धरण केवळ ८० टक्केच भरले आहे. त्यामुळे पुढे पाऊस न पडल्यास (Washim) वाशिम शहराला  पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

एकबुर्जी धरण हे मातीचे धरण असून या धरणाची निर्मिती १९६५ दरम्यान करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २५ हजार होती. आज वाशिम शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सोबतच या धरणातील शेती सिंचनासाठी ५५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जातो. हे धरण ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात १०० टक्के भरल्यानंतरही मे महिन्यात दहा ते बारा दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. 

यंदा पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु धारण पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास वाशीम शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: आजारी वडिलांना भेटणं निर्लज्जपणा आहे? मालिकेवर प्रेक्षकांचा संताप! म्हणाले, 'काय आदर्श घ्यायचा प्रेक्षकांनी...'

Maharashtra Politics: दे धक्का! अजितदादांचं भाजपला जशास तसे उत्तर; 'किंगमेकर' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

राज्यातील सर्वात 'ढ' पक्ष म्हणजे उबाठा, नगरपालिका निवडणुकीनंतर कोणी केली टीका? VIDEO

SCROLL FOR NEXT