ravikant tupkar 
महाराष्ट्र

शेतक-यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करा : रविकांत तुपकर

संजय जाधव

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे buldhana rain हातात आलेल्या पीक शेतक-यांच्या डाेळ्या देखत वाहून गेले आहे. दरम्यान शेतकरी वर्गास या संकटातून तातडीने बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये शेतक-याच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर ravikant tupkar यांनी येथे केली आहे. swabhimani-shetkari-sanghtana-leader-ravikant-tupkar-demands-to-declare-wet-drought-in-maharashtra-sml80

तुपकर म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. जर सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास मंत्री, आमदार व खासदारांचे वेतन काही काळासाठी थांबवावे अथवा रद्द करावेत असे तुपकरांनी नमूद केले. ते म्हणाले कंपन्यांकडून सीएसआर निधी जमा करावा मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान वीज वितरण कंपनीने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन ताेडण्यास सुरुवात केली आहे. हे चुकीचे असल्याचे रवीकांत तुपकर यांनी नमूद केले. वीज वितरण कंपनीने हा प्रकार थांबवावा अन्यथा स्वाभिमानी जशास तसे उत्तर देईल असा इशारा देखील तुपकर यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT