sawbhimani shetkari sanghtana 
महाराष्ट्र

थकीत ऊसबिलासाठी 'स्वाभिमानी' चा तहसील कार्यालयावर माेर्चा

यापुर्वी शेतक-यांना बिलांसंदर्भात आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र त्याची पुर्तता झाली नाही.

विजय पाटील

सांगली : थकित ऊस बिलासाठी आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (sawbhimani shetkari sanghtana) तासगाव तहसिल कार्यालयावर माेर्चा काढला. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने अद्याप थकीत ऊस बिल दिले नसल्याने शेतकरी वर्गात राेष निर्माण झालेला आहे. त्यातूनच आजच्या माेर्चात सहभागी झालेल्या शेतक-यांची संख्या लक्षणीय हाेती.

सांगलीमधील (sangli) तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने आजमितीस सुमारे तीस काेटी रकमेची बिलं शेतकऱ्यांना (farmers) मिळवून दिली आहेत. परंतु अद्याप काही शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळाली नाहीत. यापुर्वी शेतक-यांना बिलांसंदर्भात आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र त्याची पुर्तता झाली नाही.

याबाबत स्वाभिमानीचे नेते महेश खराडे म्हणाले शेतक-यांना २२ डिसेंबर पर्यंत सर्व बिले देतो असे लेखी पत्र तहसीलदार यांना देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी न झाल्याने आजचा माेर्चा हाेता. स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) तहसीलदारांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT