कोरोनामुक्त भागात शाळा सुरू, करण्याबाबतचा शासनाचा निर्णय मागे
कोरोनामुक्त भागात शाळा सुरू, करण्याबाबतचा शासनाचा निर्णय मागे Saam Tv
महाराष्ट्र

15 जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा वाजणार; 8 वी ते 12 वी शाळा सुरू

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - जिल्ह्यात ८ वी ते १० वी पर्यंतच्या १ हजार ४५० शाळा School सुरू होणार आहेत. कोरोनामुळे दिड वर्षापासून शाळा बंद होत्या मात्र, कोरोनाचा Coronaप्रभाव कमी झाल्याने आता १५ जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा एकदा वाजणार आहेत. नांदेड Nanded जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर Varsha Thakur यांनी तसे आदेश निर्गमित केले आहे.

शाळा बंद असल्याने ७० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित होते मात्र, आता वंचित विद्यार्थी प्रवाहात येणार आहेत.विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेत जाता येणार आहे.

हे देखील पहा -

नांदेडमध्ये Nanded कोरोनामुळे Coronaअनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेत. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण Education पोहचविण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले आहे.

लॉकडाउनमुळे Lockdown शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजूरी, मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे अजून शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने ८ वी ते १२वी पर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील काही गावात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाकडून आढवा घेतला जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

SCROLL FOR NEXT