अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!
अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली! SaamTvNews
महाराष्ट्र

अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या वतीने रक्तयज्ञ आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'रक्तयज्ञ' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचा एक थेंब रक्तयज्ञात टाकला. यावेळी शंभरच्या वर आंदोलकांनी रक्तदान केले.

हे देखील पहा :

विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नरांनीही उस्फुर्त सहभाग नोंदवला. 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होत आहे. कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तरी सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

तर, तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 759 शेतकऱ्यांचा जीव गेला त्यासाठी शेतकरी जागर मंच तर्फे रक्तयज्ञ अर्थात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Edited By : Krushnarav sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

SCROLL FOR NEXT